पशुधन आणि आपत्ती भरपाई
राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने २७ मार्च २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे (अतिवृष्टी किंवा पूर) दगावलेल्या पशुधनाच्या मदतीबाबतचे नियम आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. या योजनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे: 📢 नवीन नियमांनुसार मुख्य बदल संख्येची मर्यादा रद्द: पूर्वी दुभत्या जनावरांसाठी जास्तीत जास्त ३ आणि … Read more