कर्मवीर दादासाहेब गायकवाड सशक्तीकरण व स्वाभिमान योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सशक्तीकरण व स्वाभिमान योजना तपशील अनुसूचित जातीच्या समुदायांसाठी विशेषतः राबविण्यात येणारी “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सशक्तीकरण व स्वाभिमान योजना” ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीविना मजूर असलेल्या आणि “गरीबी रेषेखालील (BPL)” अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा आहे. या योजनेसाठी … Read more